Posts

Showing posts from January, 2017

अध्यात्म आणि सायन्स

अवश्य वाचा.... . अध्यात्म आणि सायन्स          !! श्री !! देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई. आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू. 1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........ ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pu

देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे..===

देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे..=========(लेख मोठा आहे नक्कीच वाचा हो.....) *-*-*-*-*-          दिनकरराव जवळकरांच्या अत्यंत गाजलेल्या “देशाचे दुश्मन” या १९२५ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकानंतर दुसऱ्याच वर्षी १९२६ मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे “देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे” हे घणाघाती पुस्तक प्रकाशित झाले. प्रबोधनकरांनी या पुस्तकात देवळाचा उगमाचा सविस्तर सांस्कृतिक आलेख मांडला आहे. प्रारंभी सर्व देवळे ब्राम्हणांच्या ताब्यात होती जाण्यापूर्वी बहुजनांच्या ज्ञानाची व माहितीची, संपर्काची केंद्रे होती.  आणि या केंद्रावरच त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक ताबा कसा मिळविला हे प्रबोधनकारांनी पुढीलप्रमाणे सांगितले आहे, ते आपण पाहू.  भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवांच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमी आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवांचे जे आलं वसतिस्थान- ते देवालय आमचे तत्वज्ञान पहावे तो चारचार व्यापुनी आणखी वर दंशामुळे उरला. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन रा

Ram or Krishna

You will love this ... Ram or Krishna What’s your managerial style: like Lord Ram or Lord Krishna? Nice one... Read on.. In Hindu mythology there are two great epics. One is called Ramayan and other is called Mahabharata. The centre story of both these books is around victory of good on evil. In one story Lord Ram leads his army to defeat Ravana in his land, While in the second Lord Krishna oversees Pandavas defeat Kauravas in the battle at Kurushektra. In Ramayan, Lord Ram is the best yodhaa of his side. He leads his army from the front. Strategizes & directs different people to do things which will meet the objectives. His people are happy to follow orders & want to get all the appreciation for being the best executors. Lord Ram set direction & also tells people what to do during difficult times. Ultimately they won the war & the final outcome was achieved. On the other hand Lord Krishna told Arjuna, I won’t fight the battle. I won’t pick up any weapon; I woul